Headlines
Bachchu Kadu: लढवय्या नेता…आक्रमक नेतृत्व…जनतेतूनही पाठिंबा, तरीही बच्चू कडूंना का हवी शिंदे सेना? शिवसेनेत जाण्यामागे कोणता तो ‘गोडवा’?

Bachchu Kadu: लढवय्या नेता…आक्रमक नेतृत्व…जनतेतूनही पाठिंबा, तरीही बच्चू कडूंना का हवी शिंदे सेना? शिवसेनेत जाण्यामागे कोणता तो ‘गोडवा’?

बच्चू कडू, एकनाथ शिंदे ,शिवसेना Image Credit source: टीव्ही ९ मराठी Bacchu Kadu Eknath Shinde Shivsena: बच्चू कडू हे लढवय्ये नेते म्हणून ओळखले जातात. प्रहार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आक्रमक आंदोलनं केली आहेत. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग बांधव यांच्यासाठी त्यांनी सरकारविरोधात दंड थोपाटलेले ही आपण पाहिले आहेत. विधान परिषद निवडणुकीची अर्ज भरण्याची तारीख जवळ येताच मात्र घडामोडींना…

Read More
पीएम स्वनिधी योजना: छोट्या दुकानदारांना मिळणार विना गॅरंटी कर्ज; आता क्रेडिट कार्डचीही मिळणार सुविधा!

पीएम स्वनिधी योजना: छोट्या दुकानदारांना मिळणार विना गॅरंटी कर्ज; आता क्रेडिट कार्डचीही मिळणार सुविधा!

छोट्या व्यापाऱ्यांना मुख्य प्रवाहातील बँकिंगशी जोडण्यासाठी ‘पीएम स्वनिधि’ ही एक महत्त्वपूर्ण योजना ठरली आहे. केवळ कर्जच नव्हे, तर आता लाभार्थ्यांना क्रेडिट कार्डची सुविधाही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांना संकटकाळी खेळते भांडवल मिळणे सोपे झाले असून, त्यांच्या व्यवसायाला नवी उभारी मिळत आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजना देशभरातील लाखो लहान दुकानदार आणि पदपथावरील विक्रेत्यांसाठी मोठा…

Read More
भारतात हाहाकार! मित्र देशानेच जम्मू काश्मीर दाखवला थेट पाकिस्तानचा भाग, पाठित खंजीर खुपसत..

भारतात हाहाकार! मित्र देशानेच जम्मू काश्मीर दाखवला थेट पाकिस्तानचा भाग, पाठित खंजीर खुपसत..

भारत नेपाळला कायमच जवळचा मित्र देश म्हणून बघतो. मात्र, आता नेपाळकडून असे काही करण्यात आले की, त्यांना मित्र म्हणण्याचीही लाज वाटत आहे. भारताने ज्याचा विचारही केला नाही, असे घाणेरडे काम नेपाळने केले. नेपाळच्या या पावलामुळे भारतीयांमध्ये प्रचंड मोठा संताप आहे. हेच नाही तर यामुळे भारत आणि नेपाळ यांच्या संबंधांवर थेटपणे परिणाम झाला. नेपाळ एअरलाइन्सने एक्स…

Read More
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’च्या ट्रोलिंगवर रितेश देशमुख स्पष्टच म्हणाला, “आपल्या सोयीचं..”

Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’च्या ट्रोलिंगवर रितेश देशमुख स्पष्टच म्हणाला, “आपल्या सोयीचं..”

रितेश देशमुख (राजा शिवाजी)Image Credit source: Instagram अभिनेता रितेश देशमुखचं ड्रीम प्रोजेक्ट, ज्याच्यासाठी त्याने गेल्या काही वर्षांपासून प्रचंड मेहनत घेतली, तो ‘राजा शिवाजी’ चित्रपट अखेर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या 1 मे रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेशनेच केलं असून यामधील छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिकासुद्धा त्यानेच साकारली आहे. ‘राजा…

Read More
IPL 2026: मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात, सहाव्या पराभवानंतर हार्दिक पांड्या म्हणाला..

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात, सहाव्या पराभवानंतर हार्दिक पांड्या म्हणाला..

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात, सहाव्या पराभवानंतर हार्दिक पांड्या म्हणाला..Image Credit source: IPL/BCCI मुंबई इंडियन्स संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा असताना पराभवाची मालिका पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. पण ही वस्तुस्थिती आहे. कारण मुंबई इंडियन्सला आठ पैकी सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे आता प्लेऑफच्या आशा धूसर होताना दिसत आहेत. तसं पाहिलं…

Read More
हजारो लोक आजूबाजूला तरी तुम्ही एकटे का पडता? चाणक्यांनी सांगितलं तुम्ही काय चूक करताय?

हजारो लोक आजूबाजूला तरी तुम्ही एकटे का पडता? चाणक्यांनी सांगितलं तुम्ही काय चूक करताय?

आयुष्यात फक्त पैसाच सर्वकाही नसतो. आजूबाजूला संकटकाळात मदतीला धावून येणारे माणसंही खूप महत्त्वाचे आहेत. परंतु काही लोकांच्या आयुष्यात आपली हक्काची माणसंच नसतात. असं नेमकं का होतं, याची काही कारणं आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली आहेत. Source link

Read More