Headlines
हजारो लोक आजूबाजूला तरी तुम्ही एकटे का पडता? चाणक्यांनी सांगितलं तुम्ही काय चूक करताय?

हजारो लोक आजूबाजूला तरी तुम्ही एकटे का पडता? चाणक्यांनी सांगितलं तुम्ही काय चूक करताय?

आयुष्यात फक्त पैसाच सर्वकाही नसतो. आजूबाजूला संकटकाळात मदतीला धावून येणारे माणसंही खूप महत्त्वाचे आहेत. परंतु काही लोकांच्या आयुष्यात आपली हक्काची माणसंच नसतात. असं नेमकं का होतं, याची काही कारणं आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली आहेत. Source link

Read More
भैय्यांना मराठी शिकवलं तर ते उद्या…, राज ठाकरेंची मिश्कील टिप्पणी, दिलं ओपन चॅलेंज..

भैय्यांना मराठी शिकवलं तर ते उद्या…, राज ठाकरेंची मिश्कील टिप्पणी, दिलं ओपन चॅलेंज..

पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात पञकार वरुणराज भिडे स्मृति पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील हजेरी लावली. यावेळी बोलताना राज्यातील विविध समस्यांचा त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये चांगलाचं समाचार घेतला. तसेच मुंबईसह महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालक यांना मराठी भाषा आली पाहिजे, अशी भूमिका सरकारने घेतली…

Read More
Photo : लग्न मंडपातून थेट परीक्षा केंद्रात, नवरीच्या एका कृतीने सासू सासऱ्यांसह अख्ख्या गावाचं जिंकलं मन

Photo : लग्न मंडपातून थेट परीक्षा केंद्रात, नवरीच्या एका कृतीने सासू सासऱ्यांसह अख्ख्या गावाचं जिंकलं मन

वाशिम जिल्ह्यातील भटउमरा येथील चि. सौ. का. वैष्णवी संतोष काळे हिचा विवाह आज सकाळी 11 वाजता येथीलच चि. ज्ञानेश्वर राजू चौधरी यांच्याशी आनंदात संपन्न झाला. साधारण परिस्थितीतून आलेल्या या कुटुंबांनी सोहळा पार पाडत असतानाच वैष्णवीसमोर मोठे आव्हान उभे होते. ती रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात बीएसडब्ल्यू (BSW) द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी असून, तिचा महत्त्वाचा पेपर हाच दिवशी…

Read More
Chanakya Niti : मोठं यश मिळालं तरी शांत राहा, चाणक्य यांनी सांगितले आयुष्यातील 4 कटू सत्य

Chanakya Niti : मोठं यश मिळालं तरी शांत राहा, चाणक्य यांनी सांगितले आयुष्यातील 4 कटू सत्य

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात यश अपयश सुरूच असतं. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये मानसानं संयम सोडला नाही पाहिजे. त्याचप्रमाणे दोन्ही स्थितीमध्ये मानसाने शांत रहावं. जेव्हा कधी…

Read More
West Bengal Exit Poll :  पश्चिम बंगालमध्ये वारं फिरलं, ममता बॅनर्जींना मोठा धक्का, भाजपची जोरदार मुसंडी

West Bengal Exit Poll : पश्चिम बंगालमध्ये वारं फिरलं, ममता बॅनर्जींना मोठा धक्का, भाजपची जोरदार मुसंडी

आज पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याचं मतदार पार पडलं आहे. येत्या 4 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यापूर्वीच आता विविध संस्थांचे एक्झिट पोल हाती आले आहेत.  या एक्झिट पोलने वर्तवलेल्या अंदाजानुसार  यावेळी पश्चिम बंगालमध्ये तृणमुलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांच्या राज्यात सलग चौथ्यांदा सत्तेत येण्याच्या मिशनला ब्रेक…

Read More
Baramati By Elections Exit Polls : बारामती पोटनिवडणुकीत चमत्कार? सुनेत्रा पवार यांचा विजय होणार का? थक्क करणारा एक्झिट पोल समोर!

Baramati By Elections Exit Polls : बारामती पोटनिवडणुकीत चमत्कार? सुनेत्रा पवार यांचा विजय होणार का? थक्क करणारा एक्झिट पोल समोर!

Baramati By Election Exit Polls : चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. आता या सर्वच राज्यांतील मतदानाची प्रक्रिया संपलेली आहे. या राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमासोबतच बारामती आणि राहुरी या महाराष्ट्रातील दोन विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या पोटनिवडणुकीच्या एक्झिट पोलचे आकडे आता समोर आले आहेत….

Read More