Headlines

Maha Mumbai Coverage

‘बाबूजी जरा धीरे चलो’ गाण्यात डान्स करून मिळवली ओळख, बनली नंबर-1 डान्सर, आता कुठे आहे ही अभिनेत्री?

‘बाबूजी जरा धीरे चलो’ गाण्यात डान्स करून मिळवली ओळख, बनली नंबर-1 डान्सर, आता कुठे आहे ही अभिनेत्री?

चित्रपटसृष्टीतील झगमगाट आणि प्रसिद्धीच्या दुनियेत अनेक कलाकार मोठे यश मिळवूनही अंतर्मनात एकटेपणा अनुभवतात. अशाच एका वेगळ्या प्रवासाची कहाणी म्हणजे अभिनेत्री याना गुप्ता. युरोप आणि जपानमध्ये मॉडेलिंग क्षेत्रात नाव कमावल्यानंतर तिने शांतता आणि आत्मशोधासाठी भारताचा मार्ग निवडला आणि पुढे ती बॉलिवूडमधील चर्चित ‘आयटम गर्ल’ म्हणून ओळखल्या जाऊ लागली. याना गुप्ताचा जन्म 23 एप्रिल 1979 रोजी ब्रनो…

Read More
सापाचा दंश की कोळ्याचा? ते 2 छिद्र दिसताच… कळेल तुम्हाला सत्य?

सापाचा दंश की कोळ्याचा? ते 2 छिद्र दिसताच… कळेल तुम्हाला सत्य?

साप की कोळी, चावलं कोण?Image Credit source: टीव्ही ९ मराठी Snake or Spider Bite : उन्हाळ्यात साप अथवा इतर कीडे हल्ला करण्याचा धोका वाढतो. तापमान वाढल्याने साप हे थंड ठिकाणी अथवा मनुष्यवस्तीजवळ वावरतात. अथवा शेतात पाण्याच्या आजूबाजूला राहतात. जेव्हा मनुष्याचा या भागात वावर वाढतो, तेव्हा ते थेट हल्ला करतात. पण कोळी अथवा सापाने दंश केला…

Read More
आता फॅमिली ट्रिप होणार स्वस्त! रेनॉ ट्रायबर येतेय ‘डबल सीएनजी’ सिलेंडर आणि टर्बो इंजिनसह

आता फॅमिली ट्रिप होणार स्वस्त! रेनॉ ट्रायबर येतेय ‘डबल सीएनजी’ सिलेंडर आणि टर्बो इंजिनसह

आता फॅमिली ट्रिप होणार स्वस्त! रेनॉ ट्रायबर येतेय ‘डबल सीएनजी’ सिलेंडर आणि टर्बो इंजिनसहImage Credit source: TV9 Network तुम्हाला सीएनजी कारमध्ये डिक्कीच्या जागेची चिंता वाटत असेल, तर नवी रेनॉ ट्रायबर तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरणार आहे. दोन छोट्या सीएनजी सिलेंडरच्या सेटअपमुळे या कारमध्ये सामान ठेवण्यासाठी पुरेशी जागा मिळेल आणि नवीन टर्बो इंजिनमुळे लांबच्या प्रवासात गाडीला वेगवान…

Read More
Chanakya Niti : आयुष्यात ही चूक कधीच करू नका, पश्चाताप करायलाही वेळ मिळणार नाही, चाणक्य काय म्हणतात?

Chanakya Niti : आयुष्यात ही चूक कधीच करू नका, पश्चाताप करायलाही वेळ मिळणार नाही, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात माणसाला आपल्या आयुष्याचं योग्य व्यवस्थापन करता आलं पाहिजे, तरच तो आपल्या आयुष्यात यशस्वी होतो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्याचं व्यवस्थापन करता आलं नाही, तर तुमच्या वाट्याला नेहमीच दु:ख येतात. चाणक्य पुढे असेही म्हणतात की जेव्हा…

Read More
उसाचा रस, लिंबू पाणी की नारळ पाणी, उन्हाळ्यात कधी काय प्यावे?

उसाचा रस, लिंबू पाणी की नारळ पाणी, उन्हाळ्यात कधी काय प्यावे?

सध्या राज्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. उष्णता वाढू लागली की आपण लगेच थंड पेयांकडे वळतो. या काळात बाजारात उसाचा रस, लिंबू सरबत आणि नारळ पाणी या तिन्हीही गोष्टींना मोठी मागणी असतेत. पण कधी कोणतं पेय प्यावं, यात अनेकजण गोंधळून जातात. आज आपण याबद्दलची माहिती घेणार आहोत. Source link

Read More
लॅपटॉपच्या कीबोर्डमधली घाण बघून किळस येते, मग घरात करता येईल स्वच्छ, सोपी ट्रिक जाणून घ्या

लॅपटॉपच्या कीबोर्डमधली घाण बघून किळस येते, मग घरात करता येईल स्वच्छ, सोपी ट्रिक जाणून घ्या

हल्ली प्रत्येकजण तासनतास लॅपटॉपवर काम करतो, पण त्याच्या स्वच्छतेकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष होते. रोजच्या वापरामुळे किबोर्डच्या बटणांखाली धूळ, केसांचे कण आणि अन्नाचे बारीक तुकडे जमा होतात. यामुळे फक्त लॅपटॉप खराब होत नाही, तर कीबोर्ड खराब होऊन गॅझेटचे आयुष्यही कमी होऊ शकते. मग अशावेळी कीबोर्ड कसा स्वच्छ करायचा असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. यासाठी काही जण…

Read More