दोन पोळ्या आणि वाटीभर भात… तुम्हीही रोज असेच जेवताय? मग आजपासूनच बदला सवय, नाहीतर…
आपल्या भारतीय घरांमध्ये डाळ, पोळी, भाजी आणि भात याशिवाय जेवण अपूर्ण मानले जाते. वर्षानुवर्षे चालत आलेली ही खाण्याची परंपरा आपल्या संस्कृतीचा एक मुख्य भाग झाली आहे. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे आता डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांच्या मते हीच पारंपरिक थाळी चिंतेचा विषय बनली आहे. त्यातच आता पोळी आणि भात एकत्र खाण्याच्या सवयीमुळे तुमच्या रक्तातील साखर आणि लठ्ठपणा…