Headlines

Maha Mumbai Coverage

ट्रेनमध्ये हवी साईड लोअर सीट? मग या 4 ट्रिक वापरा, सीट मिळालीच म्हणून समजा

ट्रेनमध्ये हवी साईड लोअर सीट? मग या 4 ट्रिक वापरा, सीट मिळालीच म्हणून समजा

रेल्वे सीट बुकिंगImage Credit source: एजन्सी Train Ticket Seat Selection Tips: भारतात दूरच्या प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय समोर येतो. त्यात खिडकी असणारी सीट मिळाली तर भारताच्या लोकसंस्कृतीचे दर्शन होते आणि प्रवास कधी संपतो तेही कळत नाही. त्यामुळे प्रवासात साईड लोअर सीटसाठी (Side Lower) अनेकांचा आग्रह असतो. अनेकांना वाटतं की साईड लोअर सीट मिळणे हा नशीबाचा भाग…

Read More
उल्हासनगर दुहेरी हत्याकांडात मोठा ट्विस्ट, तक्रारदारच निघाला आरोपी, अखेर गूढ उकलले

उल्हासनगर दुहेरी हत्याकांडात मोठा ट्विस्ट, तक्रारदारच निघाला आरोपी, अखेर गूढ उकलले

उल्हासनगर दुहेरी हत्याकांडात धक्कादायक वळण आलं आहे उल्हासनगरमधील कैलास कॉलनी दुहेरी हत्याकांड प्रकरणात आता एक मोठा आणि धक्कादायक खुलासा पोलिस तपासात समोर आला आहे. ज्या दीपक ठाकूर यांनी हत्या आणि गोळीबाराची तक्रार दाखल केली होती, त्यांच्यावरच आता गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपासातील माहितीनुसार, गोळीबाराच्या काही मिनिटांपूर्वी गोळीबार आणि हत्येचा आरोपी अजय रावला…

Read More
भोंदू खरात प्रकरणात चाकणकरांचा बळीचा बकरा, त्यांचं पद गेलं, पण इतरांचं… रोहित पवार यांचा पुन्हा हल्लाबोल; रोख राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याकडे

भोंदू खरात प्रकरणात चाकणकरांचा बळीचा बकरा, त्यांचं पद गेलं, पण इतरांचं… रोहित पवार यांचा पुन्हा हल्लाबोल; रोख राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याकडे

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची संपूर्ण देशात चर्चा झाली होती. खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले होते, तसेच भोंदूगिरी करून कोट्यवधींची संपत्ती जमवलेली आहे. तसेच एका बँकेच्या घोटाळ्यातही त्याचे नाव समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सध्या तपासणी सुरू आहे. या प्रकणात अनेक राजकारणी नेत्यांची नावे समोर आली होती. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना…

Read More
डाळिंबाचा रस रोज पिल्याने त्वचेला मिळतो नैसर्गिक ग्लो; जाणून घ्या आरोग्य आणि सौंदर्यासाठी त्याचे आश्चर्यकारक फायदे

डाळिंबाचा रस रोज पिल्याने त्वचेला मिळतो नैसर्गिक ग्लो; जाणून घ्या आरोग्य आणि सौंदर्यासाठी त्याचे आश्चर्यकारक फायदे

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत निरोगी त्वचा आणि चांगले आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी लोक नैसर्गिक उपायांकडे अधिक वळताना दिसत आहेत. अशाच नैसर्गिक पर्यायांमध्ये डाळिंबाचा रस हा अत्यंत प्रभावी मानला जातो. पोषकतत्त्वांनी भरपूर असलेल्या डाळिंबाच्या रसामुळे केवळ शरीराला ऊर्जा मिळत नाही, तर त्वचेलाही नैसर्गिक चमक मिळण्यास मदत होते. डाळिंबामध्ये व्हिटॅमिन C, पॉलीफेनॉल्स, अँटिऑक्सिडंट्स आणि अनेक महत्त्वाची खनिजे आढळतात, जी…

Read More
Uday Samant | बंडखोरी मिटवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न; गोकुळ गीते पाठिंबा देतील, उदय सामंतांचा विश्वास

Uday Samant | बंडखोरी मिटवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न; गोकुळ गीते पाठिंबा देतील, उदय सामंतांचा विश्वास

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोर उभ्या राहिलेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन उमेदवारांनीही माघार घेतल्याचे त्यांनी सांगितले. मात्र गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांचे उमेदवारी अर्ज अद्याप कायम आहेत. याबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले, “प्रसाद…

Read More
मातीच्या बाटल्या आणि मडक्यातील पाणी आरोग्यासाठी किती फायदेशीर? पारंपरिक पद्धतीमागील विज्ञान आणि आरोग्याचे संपूर्ण विश्लेषण

मातीच्या बाटल्या आणि मडक्यातील पाणी आरोग्यासाठी किती फायदेशीर? पारंपरिक पद्धतीमागील विज्ञान आणि आरोग्याचे संपूर्ण विश्लेषण

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पाणी पिण्यासाठी अनेकजण फ्रिजचा वापर करतात, मात्र अजूनही अनेक घरांमध्ये मातीच्या मडक्याचे पाणी आणि मातीच्या बाटल्यांना विशेष महत्त्व दिले जाते. पारंपरिक भारतीय जीवनशैलीचा भाग असलेल्या या पद्धतीकडे आता पुन्हा एकदा लोक आकर्षित होत आहेत. कारण मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणी केवळ थंडच राहत नाही, तर त्यामागे काही आरोग्यदायी कारणेही असल्याचे सांगितले जाते. मातीच्या…

Read More