चार मुलांची आई पूनम बॉयफ्रेंडसोबत पळून गेली, परत आल्यावर नवऱ्यासमोर अशी अनैतिक अट ठेवली की, तो..
लग्नानंतर परपुरुष किंवा परस्त्री एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आली, तर संसाराची राख व्हायला वेळ लागत नाही. विवाहबाह्य संबंध चुकीचेच आहेत. पण लग्नानंतर आयुष्यात आलेल्या तो किंवा ती यांच्याबद्दल ओढ प्रचंड वाढली, तर माणसं कुठलही पाऊल उचलताना मागचा-पुढचा विचार करत नाहीत. सोबत राहण्यासाठी म्हणून टोकाची पावलं उचलल्याची अनेक उदहारणं आहेत. मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये असचं एक हैराण करणारं…