पुजाऱ्याचा एक शब्द अन् सगळं गावच घरदार सोडून जंगलात पळालं, जे घडलं त्याने अख्खं राज्य हादरलं
केवळ 90 दिवसांत 28 मृत्यू! तेलंगणाचं गंद्रापल्ली गाव आज मृत्यूच्या सावटाखाली थरथरतंय. दिवसाढवळ्या गावात स्मशानशांतता पसरली असून, घरांच्या दारांना कुलूपं ठोकली गेली आहेत. पुजाऱ्याचा तो एक शब्द आणि संपूर्ण गावाने काळोख दाटण्यापूर्वीच जंगलाची वाट धरली. नेमकी कोणती ‘वाईट शक्ती’ या गावकऱ्यांच्या जीवावर उठली आहे? मृत्यूच्या या तांडवापासून वाचण्यासाठी गावकऱ्यांनी भर उन्हात जंगलात का आश्रय घेतला?…