अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल, बीड येथे वीज कोसळून शेतकरी ठार, शेतमालाचे मोठे नुकसान
अवकाळी पाऊस आणि गारपीठेने राज्यातील अनेक भागात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. बीड येथे वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुणे आणि नगर जिल्ह्यात गहू कांदा पिकासह फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गहू, मका, कांदा, बाजरी आणि ज्वारी या रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त होत…