10 रुपयांचा वडापाव आता तब्बल…युद्धाचा खवय्यांना मोठा दणका; किंमत वाचून बसेल धक्का!
अमेरिका आणि इराण युद्धाचा फटका भारताला वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या रुपात बसत आहे. भारताला सर्वात मोठा फटका म्हणजे इंधन महागलं आहे. पेट्रोल आणि डिझेलचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोल आणि डिझेल महागल्यामुळे त्याची थेट झळ सामान्यांना बसत आहे. दुसरीकडे अनेक खाद्यपदार्थही महागले आहेत. भविष्यात ही महागाई जास्तच वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिस्थिती पूर्ववत…