Headlines

Maha Mumbai Coverage

कपाळावर चंद्रकोर असलेल्या ‘बादशहा’ बोकडाची शानच भारी, किंमत ऐकाल तर चाट पडाल…

कपाळावर चंद्रकोर असलेल्या ‘बादशहा’ बोकडाची शानच भारी, किंमत ऐकाल तर चाट पडाल…

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात भारम येथे सध्या एका खास बोकडाची जोरदार चर्चा रंगली आहे. भारम येथील शेतकरी गजानन जेजुरकर यांच्याकडे असलेला “बादशाह” नावाचा काळा बोकड सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या “बादशाह” नावाच्या काळा बोकडाच्या कपाळावर नैसर्गिकरित्या उमटलेली पांढरी चंद्रकोर म्हणजेच “चांद” हे त्याचे वैशिष्ट्य ठरले आहे.त्यामुळे या बोकडाला पाहायला मोठी गर्दी होत आहे….

Read More
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला? फडणवीसांनी A टू Z सांगितलं; म्हणाले यूपीएच्या काळात…

गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला? फडणवीसांनी A टू Z सांगितलं; म्हणाले यूपीएच्या काळात…

Devenrda Fadnavis Speech : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासाची पुढची दिशा मांडली आहे. मुंबईत आज ‘राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ या विशेष संग्राह्य अंकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात नेमकं काय काय घडलं? मोदी यांनी नेमका काय विकास केला, याची सविस्तर माहिती दिली. मोदी यांच्या काळात भारताचा…

Read More
IPL 2026 : आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या चार संघांची कामगिरी कशी आहे? जाणून घ्या रेकॉर्ड

IPL 2026 : आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या चार संघांची कामगिरी कशी आहे? जाणून घ्या रेकॉर्ड

आयपीएल 2026 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 1 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होईल. तर एलिमिनेटर फेरीत सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होईल. आता या चार संघांपैकी कोणता संघ अंतिम फेरी गाठणार याची उत्सुकता आहे. असं असताना या चारही संघांची प्लेऑफमधील कामगिरी जाणून घेऊयात.. (Photo: IPL/BCCI) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सर्वाधिक म्हणजेच प्लेऑफचे…

Read More
शेतकऱ्याने जगायचं कसं? 600 किलो कांदा विकला, व्यापाऱ्यानेच वसूल केले 1500, खिसा रिकामाच राहिल्याने डोळ्यात पाणी!

शेतकऱ्याने जगायचं कसं? 600 किलो कांदा विकला, व्यापाऱ्यानेच वसूल केले 1500, खिसा रिकामाच राहिल्याने डोळ्यात पाणी!

कांद्याचा उत्पादन खर्च तर दूरच, पण बाजारात नेण्यासाठी झालेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील आरणवाडी येथील शेतकऱ्याला सोलापूर बाजार समितीत कांद्याला अवघा 50 पैसे प्रतिकिलो दर मिळाला. त्यामुळे कांदा विकून नफा तर सोडाच, उलट खिशातूनच पैसे भरावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 50 पैसे दर… आरणवाडी…

Read More
IMD Monsoon Update : हवामान विभागाकडून मान्सून बाबत मोठी गुड न्यूज, नवा अंदाज काय? टेन्शन मिटलं

IMD Monsoon Update : हवामान विभागाकडून मान्सून बाबत मोठी गुड न्यूज, नवा अंदाज काय? टेन्शन मिटलं

देशात मान्सूनचं आगमन कधी?Image Credit source: टीव्ही 9 मराठी भारतामध्ये मान्सून कधी दाखल होणार? याची सर्वजण अतुरतेनं वाट पाहत आहेत. भारत हा कृषीप्रधान देश असून, भारतामधील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते, त्यामुळे आता शेतकऱ्यांचे डोळे देखील मान्सूनच्या भारतामधील आगमनाकडे लागले आहेत. गेल्या वर्षी देशासह राज्यात वेळेच्या आधीच मान्सून दाखल झाला होता. मान्सूनचं प्रमाण…

Read More
IPL 2026: एका नियमामुळे गुजरात टायटन्सचं टेन्शन वाढलं, सामना न खेळताच आरसीबीला मिळणार फायनलचं तिकीट

IPL 2026: एका नियमामुळे गुजरात टायटन्सचं टेन्शन वाढलं, सामना न खेळताच आरसीबीला मिळणार फायनलचं तिकीट

IPL 2026: एका नियमामुळे गुजरात टायटन्सचं टेन्शन वाढलं, सामना न खेळताच आरसीबीला मिळणार फायनलचं तिकीटImage Credit source: IPL/BCCI IPL 2026 Qualifier 1, RCB vs GT: आयपीएल 2026 स्पर्धेतील प्लेऑफचे चार संघ ठरले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे प्लेऑफसाठी पात्र ठरले आहे. आयपीएल गुणतालिकेत टॉप 2 मध्ये रॉयल चॅलेंजर्स…

Read More