Headlines

Maha Mumbai Coverage

मोठी बातमी! तामिळनाडूच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्ट, आता थेट सुपरस्टार रजनीकांत मैदानात, त्या फोटोने मोठी खळबळ

मोठी बातमी! तामिळनाडूच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्ट, आता थेट सुपरस्टार रजनीकांत मैदानात, त्या फोटोने मोठी खळबळ

तामिळनाडूमध्ये नुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडली, सोमवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल देखील लागला, तामिळनाडूच्या निकालाने सर्वांनाच अनेपेक्षित धक्का बसला आहे. अवघ्या एक वर्षापूर्वी राज्याच्या राजकारणात एन्ट्री घेतलेल्या थलपती विजय यांनी मोठा चमत्कार घडवून आणला आहे. तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांना मोठं यश मिळालं आहे. थलपती विजय यांच्या टीव्हीकेला तामिळनाडूमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या असून, त्यांना काँग्रेसने देखील पाठिंबा…

Read More
हातात आंबा, अंगावर 200 कोटींचा ब्लाउज! ईशा अंबानीच्या ग्लॅमरस लूकची जगभरात चर्चा

हातात आंबा, अंगावर 200 कोटींचा ब्लाउज! ईशा अंबानीच्या ग्लॅमरस लूकची जगभरात चर्चा

Met Gala 2026 या फॅशनच्या सर्वात मोठ्या मंचावर यंदा ईशा अंबानी हिने आपल्या कलात्मक लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारतीय परंपरा, शिल्पकला आणि आधुनिक कुट्योर यांचा अप्रतिम संगम तिच्या वेशभूषेत पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, आई निता अंबानीच्या दागिन्यांचा वापर, निजामकालीन सरपेच आणि 150 तासांत तयार झालेला खास गजरा यांसारख्या घटकांनी तिचा लूक अधिकच उठावदार बनवला….

Read More
IPL 2026: प्लेऑफसाठी पात्र होण्याकरिता प्रत्येक संघाला किती सामने जिंकावे लागतील? जाणून घ्या गणित

IPL 2026: प्लेऑफसाठी पात्र होण्याकरिता प्रत्येक संघाला किती सामने जिंकावे लागतील? जाणून घ्या गणित

IPL 2026: प्लेऑफसाठी पात्र होण्याकरिता प्रत्येक संघाला किती सामने जिंकावे लागतील? जाणून घ्या गणितImage Credit source: TV9 Network आयपीएल 2026 स्पर्धेतील प्लेऑफची शर्यत रंगतदार वळणावर आली आहे. टॉप 4 मध्ये जागा मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेंच सुरू आहे. अजून कोणत्याही संघाने प्लेऑफमधील जागा निश्चित केलेली नाही. त्यामुळे टॉप 4 मध्ये कोणते संघ असतील याबाबत उत्सुकता आहे. काही…

Read More
मोठी बातमी! 7 मे रोजी मुंबई विमानतळ बंद, 6 तासांसाठी…महत्त्वाची माहिती समोर

मोठी बातमी! 7 मे रोजी मुंबई विमानतळ बंद, 6 तासांसाठी…महत्त्वाची माहिती समोर

मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे. या शहरात रोज हजारो लोक येतात आणि शहराच्या बाहेर रोज हजारो लोक जातात. या शहरात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोज शेकडो विमानांचे उड्डाण होते. हे विमानतळ एक दिवसजरी बंद राहिले तर प्रवाशांची मोठी अडचण होते. दरम्यान, आता हे विमानतळ 7 मे…

Read More
IPL 2026 Final : अहमदाबादला चौथ्यांदा फायनलचा मान, मुंबईत किती वेळा अंतिम फेरीचं आयोजन?

IPL 2026 Final : अहमदाबादला चौथ्यांदा फायनलचा मान, मुंबईत किती वेळा अंतिम फेरीचं आयोजन?

तसेच एकूण 5 ठिकाणी प्रत्येकी 2 वेळा अंतिम सामना खेळवण्यात आला आहे. बंगळुरु, कोलकाता, दुबई, हैदराबाद आणि नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमला प्रत्येकी 2 वेळा अंतिम सामन्याच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. (Photo Credit: PTI/Getty) Source link

Read More
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांचा राजीनामा, राज्यसभा खासदारकी सोडली

मोठी बातमी! सुनेत्रा पवारांचा राजीनामा, राज्यसभा खासदारकी सोडली

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर होत्या, या दौऱ्यात त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधानंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणूकीत सुनेत्रा पवार यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला होता. आता…

Read More