Headlines
31 कलाकार असणारं सुपरहिट गाणं, पण अमिताभ बच्चन यांचा नव्हता गाण्यात समावेश, कारण ऐकूनच…

31 कलाकार असणारं सुपरहिट गाणं, पण अमिताभ बच्चन यांचा नव्हता गाण्यात समावेश, कारण ऐकूनच…

त्यावेळी त्यांनी सांगितले की, ‘दीवानगी-दीवानगी’ गाण्याचे चित्रीकरण सुरू असतानाच बच्चन कुटुंबात मोठ्या लग्नाची तयारी सुरू होती. फराह खान म्हणाल्या की, त्या काळात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या लग्नाची लगबग सुरू होती. त्यामुळे अमिताभ बच्चन संपूर्णपणे कौटुंबिक कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांना या गाण्याच्या चित्रीकरणासाठी वेळ देता आला नाही. Source link

Read More
स्वयंपाकघरातील या 5 वस्तू कधीही संपू देऊ नका! लक्ष्मी कृपा आणि समृद्धीसाठी वास्तुशास्त्रातील महत्त्वाचे नियम

स्वयंपाकघरातील या 5 वस्तू कधीही संपू देऊ नका! लक्ष्मी कृपा आणि समृद्धीसाठी वास्तुशास्त्रातील महत्त्वाचे नियम

वास्तुशास्त्रानुसार तांदूळ हे अत्यंत पवित्र आणि शुभ अन्नधान्य मानले जाते. ते लक्ष्मीचे प्रतीक असून घरातील समृद्धी आणि अन्नसंपन्नतेचे द्योतक आहे. असे मानले जाते की घरात तांदूळ कधीही संपू देऊ नये, कारण यामुळे अन्नधान्याची कमतरता आणि आर्थिक अस्थैर्य येऊ शकते. तांदळाचा वापर केवळ स्वयंपाकासाठीच नव्हे तर धार्मिक विधींमध्येही केला जातो, जसे की पूजेत अक्षता म्हणून. त्यामुळे…

Read More
फक्त आमिर खानच नाही तर, ‘या’ सेलिब्रिटींनी थाटलाय तीन वेळा संसार, एकाचं तर मुलींच्या वयाच्या अभिनेत्रीशी चौथं लग्न

फक्त आमिर खानच नाही तर, ‘या’ सेलिब्रिटींनी थाटलाय तीन वेळा संसार, एकाचं तर मुलींच्या वयाच्या अभिनेत्रीशी चौथं लग्न

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणजेच अभिनेता आमिर खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आमिर याने नुकताच गौरी हिच्यासोबत लग्न केलं आहे. सांगायचं झालं तर, गेल्या अनेक महिन्यांपासून आमिर गर्लफ्रेंड गौरी स्प्रैट हिला डेट करत आहे. 60 वाढदिवशी आमिर याने गौरी हिच्यासोबत असलेल्या नात्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांना अनेक…

Read More
सर्वात मोठी बातमी! तर आदित्य ठाकरे विधानसभेत येऊच शकले नसते, सचिन अहिर यांच्या विधानाने खळबळ

सर्वात मोठी बातमी! तर आदित्य ठाकरे विधानसभेत येऊच शकले नसते, सचिन अहिर यांच्या विधानाने खळबळ

विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. या गटात प्रवेश करताच सचिन अहिर विधानसभा उपसभापती म्हणून निवडून आले. आता त्यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता 2019 सालच्या निवडणुकीबाबत केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले…

Read More
Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण

Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण

ठाण्यातील मुंब्रा परिसरात मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा भिंत कोसळण्याची घटना घडली आहे. मुंब्रा येथील संजय नगर भागात एका भिंतीचा मोठा भाग कोसळल्याने परिसरात घबराट पसरली. या दुर्घटनेत जवळील 3 घरांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. स्थानिक नागरिकांनी तातडीने घराबाहेर धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. इतकेच नाही तर मुंब्र्यातील…

Read More
Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड

Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच मुंबईतील चार बंगला परिसरात एक मोठी दुर्घटना घडली. जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला उभे असलेले मोठे झाड अचानक एका ऑटो रिक्षावर कोसळले. ही घटना घडताच परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दुसरकडे दादरमध्ये मंदिराजवळच भलं मोठं झाल कोसळल्याची…

Read More