पतीने सौदीत दुसरे लग्न केल्याने आई संतापली, चार लेकरांना हातोड्याने निर्दयीपणे ठार केले
उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगरातील मीरानपुरातील एका हत्यांकाडाने खळबळ उडाली आहे. एका मातेने आपल्या चार अल्पवयीन मुलांची निघृणपणे हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. प्राथमिक तपासात आरोपी महिलेचा पती नियाझ अहमद याने सौदीत दुसरा विवाह केला आहे. ज्या महिलेशी त्याने विवाह केला आहे ती पाकिस्तानची रहिवासी आहे. नियाझ चार वर्षांपासून भारतात आलेला नाही. त्याची पहिली पत्नी गाझिया…