Manoj Jarange Patil | कुणबी प्रमाणपत्रावरून सरकारला घेरलं! मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर थेट हल्लाबोल
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसत असून, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अंतरवाली सराटी येथे समाज बांधवांची बैठक घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारवर मराठा समाजाशी विश्वासघात केल्याचा आरोप केला. “राज्यात 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या, मग मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र…